तसेच सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग येथील पाणीपुरवठा अंशत: बंद राहील.

कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंद केलेल्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या (BMC) वतीने करण्यात आले आहे.



हेही वाचा

CNG दरवाढीमुळे ऑटो भाडेवाढीची मागणी

देवेंद्र फडणवीस यांचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन ?